महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा प्रकोप गंभीर होत चालला असून हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताने 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर…
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे बागेश्वर बाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातील विविध राजकीय, सामाजिक…
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे लाभार्थींच्या खात्यात…
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पात्र नसतानाही योजनेचा…
जालना तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित…