भारत

मान्सूनची वाट आणखी लांबणार? पावसाच्या आगमनात विलंबाची शक्यता; शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता

देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लागले असतानाच काही प्रदेशांमध्ये पावसाला आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून…

कृषी

उष्णतेचा केळी बागांना फटका! अमरावतीतील शेतकरी संकटात; लाखोंचे नुकसान

अमरावती : विदर्भातील वाढत्या उष्णतेचा फटका आता शेती क्षेत्रालाही बसू लागला असून अमरावती जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले…

हवामान

राजस्थानसह उत्तर भारतात धुळीच्या वादळाचा इशारा; हवामान खात्याची नागरिकांना सतर्कतेची सूचना

राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत धुळीचे वादळ आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वाढते तापमान,…

हवामान

केरळच्या उंबरठ्यावर मान्सून; महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण

देशभरातील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या नैऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. केरळमध्ये पुढील काही दिवसांत मान्सून दाखल…

हवामान

‘नौतपा’ची सुरुवात आणि उष्णतेचा प्रचंड कहर! देशभरात तापमानाचा पारा चढला

देशभरात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आजपासून ‘नौतपा’ला अधिकृत सुरुवात झाली आहे. हिंदू पंचांगानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करताच सुरू…

हवामान

दिल्ली उष्णतेने अक्षरशः होरपळली! 14 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, नागरिक बेहाल

देशाची राजधानी दिल्ली सध्या भीषण उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे. रविवारी रात्री दिल्लीमध्ये गेल्या 14 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र नोंदवली…

हवामान

महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेचा कहर! IMD कडून हीटवेव्ह अलर्ट जारी

देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि…

हवामान

उष्णतेचा विक्रमी कहर! संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये तापमान 43 अंशांच्या पार

महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 43 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक…

हवामान

सोलापुरात उष्णतेचा कहर! उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात वाढत्या तापमानाचा फटका आता थेट ग्रामीण भागालाही बसू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यात उष्माघातामुळे एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

हवामान

हवामान खात्याचा मोठा अलर्ट! देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी 85 किमी वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता

काही शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेनंतर अचानक वातावरण बदलल्याने नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट…