मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्यामुळे प्रशासनाने आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी…
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे त्रस्त असलेल्या मेळघाटातील आदिवासी गावांसाठी उच्च न्यायालयाने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. संबंधित भागातील गावांना…