राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले…
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्यामुळे प्रशासनाने आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी…
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत मानल्या जाणाऱ्या डिंभे धरणातील पाणीसाठा चिंताजनकरीत्या कमी झाला असून मे महिन्याच्या सुरुवातीलाच जलसाठा केवळ २१ टक्क्यांवर…
राज्यातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. हवामानातील बदल, पाणीटंचाई, तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या…
सातारा जिल्ह्यातील माण-खटाव परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र झाला असून नागरिकांना रोजच्या वापरासाठीही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्रोत…
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे त्रस्त असलेल्या मेळघाटातील आदिवासी गावांसाठी उच्च न्यायालयाने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. संबंधित भागातील गावांना…