महाराष्ट्र

एका बाजूला कांदा शेतकरी संकटात, तर दुसरीकडे महाग भाजीपाल्याने सर्वसामान्य हैराण!

राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, दुसरीकडे भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.…