राज्यासह देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असून, त्याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत आहे. भाजीपाला, डाळी, खाद्यतेल आणि…
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. प्रचंड उकाडा आणि वाढलेल्या तापमानामुळे…
राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, दुसरीकडे भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.…
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि वाहतूक खर्चातील बदलांचा परिणाम आता सर्वसामान्यांवर दिसू लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात…