महाराष्ट्र

अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मदत पॅकेजच्या घोषणेकडे राज्याचे लक्ष

राज्यातील अनेक जिल्ह्यांना फटका बसलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीवर सरकारकडून लवकरच मदतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…

कृषी

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर? पुढील 10 दिवसांत कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याचे संकेत

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत असून पुढील दहा दिवसांत कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली…

महाराष्ट्र

पाणीटंचाई आणि अवकाळी पावसाच्या संकटावर मंत्रिमंडळाची नजर; आजच्या बैठकीत मोठ्या निर्णयांची शक्यता

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले…

कृषी

उष्णतेचा केळी बागांना फटका! अमरावतीतील शेतकरी संकटात; लाखोंचे नुकसान

अमरावती : विदर्भातील वाढत्या उष्णतेचा फटका आता शेती क्षेत्रालाही बसू लागला असून अमरावती जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले…