महाराष्ट्र

अजित पवार गटाला मोठा धक्का? आनंद परांजपे यांच्या राजीनाम्याने राजकारण तापलं; शिंदे सेनेत प्रवेशाच्या चर्चा जोरात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी…

महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! नाशिक-पुणे विकासाला गती; कोकणासाठीही कोट्यवधींची तरतूद,

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्रातील विविध विकासकामांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदींना मंजुरी देण्यात आली. विशेषतः नाशिक, पुणे,…

भारत

सोनं खरेदी महागणार! केंद्र सरकारकडून आयात शुल्क थेट 15 टक्क्यांपर्यंत वाढ

देशातील वाढती सोन्याची आयात आणि व्यापार तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून सोन्यावरील आयात शुल्क थेट…

हवामान

उष्णतेचा विक्रमी कहर! संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये तापमान 43 अंशांच्या पार

महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 43 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक…

भारत

शेअर बाजारात मोठी घसरण; आयटी शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा, गुंतवणूकदार चिंतेत

देशांतर्गत शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली असून, विशेषतः आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला. जागतिक आर्थिक…

भारत

पुन्हा इंधन दरवाढीची चिन्हे? पेट्रोल-डिझेल महागण्याच्या शक्यतेने नागरिक चिंतेत

देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय…

महाराष्ट्र

जामनेरमध्ये संशयास्पद कॉलमुळे खळबळ; ATS कडून व्यक्तीची चौकशी सुरू

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे आलेल्या एका संशयास्पद फोन कॉलमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथक अर्थात…

राजकारण

महामंडळ नियुक्त्यांवर महायुतीत हालचालींना वेग; इच्छुक नेत्यांची लॉबिंग सुरू

राज्यातील विविध महामंडळे आणि शासकीय मंडळांवरील नियुक्त्यांबाबत महायुती सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या…

हवामान

सोलापुरात उष्णतेचा कहर! उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात वाढत्या तापमानाचा फटका आता थेट ग्रामीण भागालाही बसू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यात उष्माघातामुळे एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

महाराष्ट्र

मोटेवाडी दुर्घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय; मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर

सांगली जिल्ह्यातील मोटेवाडी येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या…