राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नियमांची…
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि खाद्यपदार्थांमधील फसवणूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 27 एप्रिलपासून राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला…
महाराष्ट्र सरकारने पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील योग्य व्यक्तींची नावे केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध क्षेत्रांमध्ये…
अशोक खरात यांच्याविरोधात गंभीर आरोपांमुळे पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई रंगली आहे. महिला अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या एकूण 17 प्रकरणांमध्ये त्यांच्यावर…
महाराष्ट्रात एप्रिलच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेने तीव्र स्वरूप धारण केले असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. विदर्भातील अकोला येथे…